28 |
ते म्हणाले, “हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत.” त्यांनी दावीद आणि इतर सर्व जणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले. गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वटाणे, मध, लोणी मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.
|